Select Page

निब्बाण

महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – २००७ 

तसं पाहिलं तर सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या क्रमिक घटना आहेत. आणि त्या घटना ढोबळ आहेत. ह्या दोन ढोबळ घटनांच्या दरम्यान माणूस जगण्याची गुंतागुंत निर्माण करतो. त्याच . घटनांच्या बाबतीत दुसरी नोंद अशी की अखिल मानवजातीच्या किंवा ह्या जगाच्या आयुष्यात Non-corrupt क्षण हे असे दोनच. माणसाचा जन्म आणि मृत्यूसुद्धा भ्रष्ट ठरू शकतो. पण सूर्य उगवणे आणि मावळणे ह्यात भेसळ होऊ शकत नाही. तसाच स्वच्छ ढोबळपणा अरुण मिरजकरांच्या लेखनात आहे

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे