Select Page
Dr.Kumar Saptarshri

Dr.Kumar Saptarshri

डॉ. कुमार सप्तर्षी महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३   १९६० नतरचा काळ महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात नवजागरणाचा काळ होता. या काळात पुरोगामी चळवळी देशाच्या निरनिराळ्या भागांत व निरनिराळ्या क्षेत्रांत मळ धरू लागल्या होत्या. या चळवळीतून महाराष्ट्रात जे...
Yashwant Manohar

Yashwant Manohar

यशवंत मनोहर महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३   कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’ या कवितेने आणि ही कविता ज्या संग्रहात आहे त्या ‘उत्थानगुंफा’ (१९७७) या आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाने यशवंत मनोहर...
Laxman Gaikwad

Laxman Gaikwad

लक्ष्मण गायकवाड महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००३  लेखक आणि कार्यकर्ता अशा दोन भूमिका एकाच वेळी अपरिहार्यपणे स्वीकारणाऱ्या व्यक्तिंमध्ये लक्ष्मण गायकवाड यांचा अंतर्भाव करावा लागतो. गायकवाड हे विमुक्त, भटक्या जमातीच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे...
Bhaskar Chandanshiv

Bhaskar Chandanshiv

भास्कर चदनशिव महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार – २००३  एकोणीसशे सत्तरच्या आसपास औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाने अण्णा भाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ J आयोजित केलेल्या कथा लेखनस्पर्धेत भास्कर चंदनशिव यांची मसणवाटा’ कथा पहिलीआली. सुरुवातीच्या काळात...
Pra. Ra.R. Borade

Pra. Ra.R. Borade

प्राचार्य रा.रं.बोराडे महाराष्ट्र फाउंडेशन विशेष पुरस्कार – २००३  प्राचार्य रा. रं. बोराडे हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील-विशेषत: १९६० नंतरच्या कालखंडातील-एक महत्त्वाचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आहे. एक लोकप्रिय, मान्यताप्राप्त ग्रामीण साहित्यिक म्हणून त्यांनी...