Select Page
वामन पंडित (कणकवली) २०२४

वामन पंडित (कणकवली) २०२४

रा.शं.दातार नाट्य पुरस्कार २०२४ – वामन पंडित, कणकवली (संपादक, ‘रंगवाचा’) (पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) सबकुछ नाटकाविषयी आणि तेही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता, असे सलग सात वर्षे प्रसिद्ध होणारे त्रैमासिक म्हणजे ‘रंगवाचा’....
अंजली चिपलकट्टी (पुणे) २०२४

अंजली चिपलकट्टी (पुणे) २०२४

ग्रंथ पुरस्कार (वैचारिक/ अपारंपरिक) माणूस ‘असं का वागतो?’ २०२४ – अंजली चिपलकट्टी, पुणे(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) माणसाच्या (तुमच्या-आमच्या)विचारात आणि प्रत्यक्ष वागण्यात जी तफावत वेळोवेळी दिसून येते, तिच्यासंबंधी अतिशय...
प्रा. आ. ह. साळुंखे (सातारा) २०२४

प्रा. आ. ह. साळुंखे (सातारा) २०२४

दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार २०२४ – प्रा. आ.ह.साळुंखे, सातारा (दोन लक्ष रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) आधुनिक काळातील एक महत्त्वाचे साक्षेपी विचारवंत, संशोधक, प्रबोधक आणि व्यासंगी लेखक म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे (१९४३) हे...
विलास शेळके (नाशिक ) २०२४

विलास शेळके (नाशिक ) २०२४

ग्रंथ पुरस्कार (ललित) ‘धरणसुक्त’ (कादंबरी) २०२४ – विलास शेळके, नाशिक (पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.) धरणामुळे विस्थापित होणारी माणसं, गावं, यांची शोकांतिका मांडणाऱ्या मराठीमध्ये आजवर बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. यातल्या...
चैतन्य सरदेशपांडे-२०२३

चैतन्य सरदेशपांडे-२०२३

रा.शं. दातार नाट्यसंहिता पुरस्कार एकाकिंका – ‘उकळी’ आणि ‘ऱविवार डायरीज’ २०२३ चैतन्य सरदेशपांडे गेली चार-पाच वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर चैतन्यने सातत्याने लिखाण केलेले आहे त्याची ही दोन नाटके – रविवार डायरीज आणि उकळी – सद्य परिस्थितीमध्ये महत्त्वाची वाटतात....