by Admin2 | Dec 10, 2019
ते पुढे गेले महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – २००८ ते पुढे गेले’ ह्या नाटकातही जित्याजागत्या वास्तवाशी नाते तोडून त्यावर नाटककाराने भाष्य केले आहे. चार मेलेल्या व्यक्ती मरणोत्तर अवकाशात जगत आहेत अशी इथे कल्पना आहे. ह्या दोन व्यक्ती...
by Admin2 | Dec 10, 2019
नीरा आडारकर, मीना मेनन महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००८ मुंबईचे गिरणगाव हा आता ऐतिहासिक कालखंड झाल्याचे सर्वच मान्य करतात. आणि तरीही माझ्यासारख्या मुंबईत जन्मलेल्या आणि काही काळ अगदी जवळून गिरणगावाशी संबंध आलेल्या व्यक्तीला या कालखंडाच्या वाचनामुळे...
by Admin2 | Dec 10, 2019
प्रज्ञा लोखंडे महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००८ साठीच्या दशकात मराठी कवितेने आशय-आविष्कारांच्या संदर्भात नवे रूप धारण केले. जीवनवास्तवाशी समांतर, किंबहुना सभोवतालचे जीवनवास्तवच प्रक्षेपित करणारी आशयसूत्रे आणि जीवनसंबद्ध, अनुभवसंबद्ध, प्रतिमा, प्रतीके...
by Admin2 | Dec 10, 2019
डॉ. रावसाहेब कसबे महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार– २००८ आंबेडकरोत्तर काळात दलित चळवळीने घडविलेले एक मोठे विचारवंत म्हणजे डॉ. रावसाहेब कसबे. गेली साडेतीन तपे ते दलित चळवळीचेच नव्हे, तर एकूणच परिवर्तनवादी चळवळीचे दिशादर्शक राहिले आहेत. बाबासाहेबांचे विचार हे समतावादी...
by Admin2 | Dec 10, 2019
निब्बाण महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – २००७ तसं पाहिलं तर सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या क्रमिक घटना आहेत. आणि त्या घटना ढोबळ आहेत. ह्या दोन ढोबळ घटनांच्या दरम्यान माणूस जगण्याची गुंतागुंत निर्माण करतो. त्याच . घटनांच्या बाबतीत दुसरी नोंद अशी की अखिल...
Recent Comments